शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
कामती खुर्द येथे शेतीच्या वादातून चुलत्याचा खून करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार केल्याचा आरोप असून, कामती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताज्या बातम्या
रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
धाराशिवातील एका नामांकित महाविद्यालयात कथित छेडछाड प्रकरण दडपल्याचा आरोप होत असून, विशाखा समितीच्या अस्तित्वापासून ते तिच्या अध्यक्षपदापर्यंत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ताज्या बातम्या
महिलांचे मंगळसूत्र चोरणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह ८.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
तुळजाभवानी मंदिर परिसरासह येरमाळा भागात महिलांचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीला धाराशिव पोलिसांनी जेरबंद केले. ४ आरोपींकडून सोन्याचे दागिने व स्कॉर्पिओसह ८.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताज्या बातम्या
आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!
तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्ते व ग्रामीण विकासकामांना वेग आला असून आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली विविध रस्त्यांची पाहणी करण्यात आली.
धाराशिव
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटोच्या जोरावर ब्लॅकमेल; लव्ह जिहादचा आरोप, नराधम पोलिसांच्या ताब्यात
तुळजापूरमध्ये अल्पवयीन मुलीला सोशल मीडियाद्वारे जाळ्यात ओढून गुंगीचे औषध देत फोटो काढून ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत छुप्या युतीत ठिणगी? भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत गोंधळ!
धाराशिव नगरपालिकेच्या सभेत भाजप-राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये अचानक गोंधळ उडाला. अजेंड्यावर नसलेल्या विषयावरून वाद निर्माण होत छुप्या युतीच्या चर्चांना उधाण आले, तर शिवसेनेने सभात्याग केला.
धाराशिव
सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे इतिवृत्त गायब? धाराशिव नगरपरिषदेत पारदर्शकतेचा बोजवारा?आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्याचा फुगा फुटला!
धाराशिव नगरपरिषदेत सभांचे इतिवृत्त न मांडल्याने पारदर्शकतेवर प्रश्न; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर प्रशासनावर गंभीर आरोप, राजकीय वाद चिघळण्याची चिन्हे.
Topics
Hot this week
धाराशिव
पारा येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून हडप केलेली रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
वाशी तालुक्यातील पारा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सरपंच राजेंद्र काशीद आणि ग्रामसेवक प्रवीण देशमुख यांना अपहारित रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
धाराशिव
1 ऑगस्टला जयंती 16 जुलै ला आठवण, सत्ता असतानाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पत्रप्रपंच
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भिजत घोंगडेधाराशिव - लोकशाहीर...
धाराशिव
सिरसाव ग्रामपंचायतीतील ७.५७ लाख रुपयांचा अपहार उघड | गटविकास अधिकाऱ्यांनी सहा जणांना नोटीस बजावली
परंडा, ६ जुलै : परंडा तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायतीमध्ये १५व्या...
धाराशिव
धाराशिव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर भीषण अपघात एकाचा मृत्यू
धाराशिव (१० ऑगस्ट २०२५) : धाराशिव तालुक्यातील सारोळा बु...
धाराशिव
देवस्थान व इनाम जमिनी लवकरच वर्ग-1 होणार,नजराणा 50 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यास तत्वतः मान्यता
भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहितीमराठवाडा आणि विशेषत: धाराशिव...
Headlines
शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
कामती खुर्द येथे शेतीच्या वादातून चुलत्याचा खून करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार केल्याचा आरोप असून, कामती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
तासगाव बायपास रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. आमदार रोहित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांनी सुरू असलेले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
शिधापत्रिका व इतर शासकीय सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध असून नागरिकांनी एजंट-दलालांपासून सावध राहून अधिकृत संकेतस्थळाद्वारेच अर्ज करावेत, असे धाराशिव तहसील प्रशासनाने आवाहन केले आहे.
आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेचे काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांच्या ‘आमची लढाई आरएसएससोबत नाही’ या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला असून भाजपमधील गटबाजीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Exclusive Articles
