Sunday, July 19, 2026

पि.एम.श्री.जि.प.कें.प्रा.पारा शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्याचा पालकांचा आरोप; अन्न व औषध पथकाकडून अन्नधान्याची तपासणी

वाशी तालुक्यातील पारा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्याचा पालकांनी आरोप केला आहे. तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन अन्नधान्याचे नमुने तपासणीसाठी जप्त केले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.

एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन

शिधापत्रिका व इतर शासकीय सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध असून नागरिकांनी एजंट-दलालांपासून सावध राहून अधिकृत संकेतस्थळाद्वारेच अर्ज करावेत, असे धाराशिव तहसील प्रशासनाने आवाहन केले आहे.

आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान

उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेचे काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांच्या ‘आमची लढाई आरएसएससोबत नाही’ या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला असून भाजपमधील गटबाजीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!

धाराशिवातील एका नामांकित महाविद्यालयात कथित छेडछाड प्रकरण दडपल्याचा आरोप होत असून, विशाखा समितीच्या अस्तित्वापासून ते तिच्या अध्यक्षपदापर्यंत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महिलांचे मंगळसूत्र चोरणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह ८.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

तुळजाभवानी मंदिर परिसरासह येरमाळा भागात महिलांचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीला धाराशिव पोलिसांनी जेरबंद केले. ४ आरोपींकडून सोन्याचे दागिने व स्कॉर्पिओसह ८.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!

तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्ते व ग्रामीण विकासकामांना वेग आला असून आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली विविध रस्त्यांची पाहणी करण्यात आली.

Hot this week

शेतरस्त्यांच्या नोंदी ७/१२ उताऱ्यावर; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मिळणार मोठा आधार

मुंबई, - शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी...

पारा येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून हडप केलेली रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

वाशी तालुक्यातील पारा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सरपंच राजेंद्र काशीद आणि ग्रामसेवक प्रवीण देशमुख यांना अपहारित रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

1 ऑगस्टला जयंती 16 जुलै ला आठवण, सत्ता असतानाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पत्रप्रपंच

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भिजत घोंगडेधाराशिव - लोकशाहीर...

सिरसाव ग्रामपंचायतीतील ७.५७ लाख रुपयांचा अपहार उघड | गटविकास अधिकाऱ्यांनी सहा जणांना नोटीस बजावली

परंडा, ६ जुलै : परंडा तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायतीमध्ये १५व्या...

धाराशिव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर भीषण अपघात एकाचा मृत्यू

धाराशिव (१० ऑगस्ट २०२५) : धाराशिव तालुक्यातील सारोळा बु...
spot_img

Popular Categories

Headlines

पि.एम.श्री.जि.प.कें.प्रा.पारा शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्याचा पालकांचा आरोप; अन्न व औषध पथकाकडून अन्नधान्याची तपासणी

वाशी तालुक्यातील पारा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्याचा पालकांनी आरोप केला आहे. तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन अन्नधान्याचे नमुने तपासणीसाठी जप्त केले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.

१३ वर्षांची प्रतीक्षा संपली; तासगाव बायपास रस्ता भूसंपादनाला अखेर गती

तासगाव बायपास रस्त्यासाठी १३ वर्षांपासून प्रलंबित असलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वाकडे जात असून, आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ₹10.96 कोटींच्या भरपाई धनादेशांचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. बायपासमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नूतन एमआयडीसीत  ₹1100 कोटींची गुंतवणूक होणार – आम.रोहीत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे तासगाव नूतन एमआयडीसीत ₹1100 कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. जपान आणि अमेरिकेतील कंपन्यांच्या स्वारस्यामुळे औद्योगिक विकासासह स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार

कामती खुर्द येथे शेतीच्या वादातून चुलत्याचा खून करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार केल्याचा आरोप असून, कामती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exclusive Articles