उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले असल्याने गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. हा बॅनर अंदाजे बाराच्या नंतर फाडले आहे सकाळी समाज बांधवांनी हा प्रकार बघितला असता त्यांनी बिट अंमलदार कट्टे यांना सकाळी आठ वाजता फोन करून या घटनेची माहिती दिली. सकाळपासून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांनी याची पाहणी केली असून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे
ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी
-
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस...
-
राज्य सरकारने शासन निर्णय काढल्याने शिक्कामोर्तब मुंबई - पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत, सहकारी संस्थेत पद घेण्याबाब...
-
निती आयोगाचे पटकावले पाचव्यांदा ३ कोटींचे बक्षीस गुरुजींनी जिल्ह्याची मान उंचावली उस्मानाबाद दि.३ - उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित जिल्हा असून...